दर्यापुरातील 5,293 लाभार्थींच्या पेंशनला अखेर कात्री लागणार:प्रमाणीकरणासाठी गावागावात पडताळणी मोहीम सुरू
संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थींना आता आधार व मोबाईल नंबर प्रमाणीकरण (व्हेरीफिकेशन) बंधनकारक करण्यात आले आहे. परिणामी राज्य सरकारने जानेवारी, फेब्रुवारी व पुढील अनुदान अशा प्रमाणीकरण केलेल्या लाभार्थींना देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका आधार प्रमाणीकरण नसलेल्या दर्यापूर तालुक्यातील ५ हजार २९३ लाभार्थींना बसणार आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ … Read more