‘फडणवीस विमा पॅटर्न’ शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक:पहिल्यासारखी विमा योजना सुरु ठेवा अन्यथा गप्प बसणार नाही, काँग्रेसचा सरकारला इशारा
भाजप युती सरकारने पीक वीमा योजनेत मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत केलेला नवा बदल चुकीचा असून तो शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. २५ वर्षापासून सुरु असलेली विमा योजना बंद करण्याची गरज नव्हती. योजनेत काही त्रुटी असतील तर त्यात बदल करता आला असता, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करता आला असता पण पूर्ण योजनाच बदलल्याने शेतकऱ्यांचे नुकसानच होणार आहे. हा नवा … Read more