Indefinite hunger strike to accept various demands in Khandala, street lights still out even after four years of completion of the national highway work | खंडाळ्यातील विविध मागण्या मान्य करण्यासाठी बेमुदत उपोषण: राष्ट्रीय महामार्गाचे काम चार वर्षांपासून पूर्ण होऊन देखील पथदिवे अद्याप बंद – Chhatrapati Sambhajinagar News

खंडाळा35 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावातून राष्ट्रीय महामार्ग ७५२ गेला असल्याने विकासाला चालना देखील मिळाली परंतु राष्ट्रीय महामार्गाचे काम होऊन चार वर्षे उलटून गेले आहे. या मार्गावर बसस्थानक परिसरात बसवण्यात आलेले पथदिवे अद्यापही बंद असल्याने रात्रीच्या वेळ

Police murder accused arrested from Fursungi after 11 years | पोलिस हत्येचा आरोपी 11 वर्षांनंतर फुरसुंगीतून जेरबंद: कर्नाटकातील रुग्णालयातून पळालेल्या आरोपीने तीन लग्ने केली; रिक्षाचालक म्हणून करत होता काम – Pune News

फुरसुंगी पोलिसांनी कर्नाटकातील पोलीस हत्या प्रकरणातील फरार आरोपीला अटक केली आहे. अमरीश काशिनाथ कोळी (वय ४५) असे या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा कलबुर्गी, कर्नाटकचा रहिवासी असून सध्या फुरसुंगीच्या गंगानगर भागात राहत होता. . २००९ मध्ये कोळीने एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या केली होती. या प्रकरणात न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कारागृहात असताना त्याने आजारपणाचे कारण … Read more

2,034 measures to be implemented in 707 villages to alleviate water scarcity in Amravati District | अमरावतीत पाणीटंचाई निवारणासाठी मोठी कार्यवाही: 707 गावांमध्ये 2 हजार 34 उपाययोजना राबवणार; जूनपूर्वी कामे पूर्ण करण्याचे आदेश – Amravati News

अमरावती जिल्ह्यातील पाणी टंचाई समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठी पावले उचलली आहेत. जिल्हा परिषदेने सादर केलेल्या १७ कोटी ३७ लाख ९९ हजार रुपयांच्या टंचाई आराखड्याला जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजुरी दिली आहे. सर्व कामे मार्च महिन्यापासून सु . या आराखड्यात विविध उपाययोजनांचा समावेश आहे. यामध्ये बुडक्या घेणे, विहिरींचे खोलीकरण, गाळ काढणे, खाजगी विहिरींचे अधिग्रहण, नळ योजनांची … Read more

Nitesh Rane Support Madhi Village Decision About Muslim for Jatra | हिंदू धर्माला आव्हान देण्याचे काम केले तर…: मढी गावाने घेतलेला निर्णय भविष्यात महाराष्ट्रभर घेतला जाईल, नीतेश राणेंचे विधान – Maharashtra News

गावातील जत्रेत मुस्लीम बांधवांना दुकाने लावू न देण्याचा निर्णय अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी ग्रामस्थांनी घेतला होता. त्यासंदर्भात एक ठराव देखील ग्रामपंचायतीने घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. मंत्री आणि भाजपचे आमदार नीतेश राणे . पुढील महिन्यापासून मढी येथील चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या यात्रा सुरू होणार आहे. या यात्रेमध्ये यंदा मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना बंदी घालावी, असा … Read more

Government Contractors Association Warns Work Stoppage Protest Over Pending Bills | ठेकेदारांची 46 हजार कोटींची बिले थकीत: 1 मार्चपासून राज्यभरात काम बंद आंदोलन, ठेकेदार संघटनांचा इशारा; पुण्यात डंपरसह अभिनव निदर्शने – Pune News

शासनाने प्रलंबित बिलांच्या ७० टक्के निधी महिना अखेरपर्यंत दिला नाही, तर राज्यभरात काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शासकीय ठेकेदारांच्या संघटनांनी दिला आहे. मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुंबईत आंदोलन करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. . लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हजारो कोटींच्या कामांना मंजुरी देण्याचा धडाका सरकारने लावला होता. त्याचे कार्यारंभ आदेशही ठेकेदारांना देण्यात आले. काही … Read more

One lakh devotees visited Takeda and 90 thousand devotees visited Kavanai. Due to exams, the number of devotees this year is less than in the past four years. Pickpocketing in the crowd. | टाकेदला एक लाख तर कावनईला 90 हजार भाविकांनी साधली पर्वणी: परीक्षांमुळे चार वर्षांच्या तुलनेत यंदा भाविक कमी, गर्दीत पाकीटमारी – Nashik News

महाशिवरात्रीनिमित्त सर्वतीर्थ टाकेद येथे बुधवारी जवळपास एक ते दीड लाख भाविकांनी स्नानपर्व व दर्शनाचा लाभ घेतला. ‘हर हर महादेव व बम बम भोले’ या जयघोषाने टाकेद परिसर गजबजला होता. तर श्रीक्षेत्र कावनई येथेही भाविकांनी गर्दी केली होती. येथे २० क्विंटल खि . श्रीक्षेत्र टाकेद येथे दिवसभरात एक लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला घेतला. दोन ते … Read more

Groundbreaking ceremony of new police station building | पोलिस ठाण्याच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन‎‎: वास्तू विकसित असली तर काम करण्यास ऊर्जा मिळते, आमदार संजय कुटे यांचे प्रतिपादन – Amravati News

माझ्या मतदारसंघात तीनही ठिकाणी इंग्रज कालीन इमारती होत्या. परंतु मी एकेक कार्यालय स्वताच्या जागेत व आधुनिक प्रशस्त वास्तू व्हावी, हा माझा मानस होता. जळगाव, संग्रामपूर व शेगाव येथे कॉमन क्वार्टर प्रत्येकी दहा कोटींचे आपण बांधत आहोत. वास्तू विकसित असले . यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक थोरात … Read more

Dr Harish Shetty On Indian values must be included in education | शिक्षणात भारतीय मूल्यांचा समावेश आवश्यक: डॉक्टर हरीश शेट्टी यांचे मत; पाश्चात्य विचारांचा प्रभाव कमी करण्याचे आवाहन – Pune News

आपल्या समग्र शिक्षणपद्धतीवर पाश्चात्त्य विचार, आचारांचा प्रभाव दिसून येतो. त्याऐवजी आपल्या शिक्षण पद्धतीत भारतीयता महत्त्वाची आहे, ती जपणारा आशय आपल्या शिक्षणपद्धतीत असावा, असे प्रतिपादन प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आणि ‘माय होम इंडिया’ या संस्थेचे राष्ट . कावेरी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या कावेरी काऊंसिलिंग युनिटच्या ३० व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थेच्या एरंडवणे येथील जी … Read more

aaditya thackeray accuses bjp of anti maharashtra agenda claims cgpdtm headquarters shift to delhi | पेटंट मुख्यालयाचे स्थलांतरण: मुंबईचे महत्व कमी करणे हाच यांचा उद्देश, आदित्य ठाकरेंचा युती सरकारवर हल्लाबोल – Mumbai News

देशविदेशातील कंपन्यांना गेल्या 53 वर्षांपासून पेटंट देणाऱ्या मुंबईतील पेटंट विभागाचे मुख्यालय दिल्लीतील द्वारका येथे हलविण्यात आले आहे. आता ज्या कंपन्यांना पेटंट घ्यायचे असेल त्यांना मुंबई ऐवजी दिल्लीतील कार्यालयात जावे लागणार आहे. यावरून आमदार आदित् . दरम्यान, मुंबईतील पेटंट विभाग हा केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारित येतो. या विभागाचे मुख्यालय गेल्या 53 वर्षांपासून मुंबईतील अँटॉप हिल … Read more

Work stuck in administrative matters, Pandharpur residents are suffering due to civic problems, officials turn a blind eye to the problems due to lack of public representatives | प्रशासकीय कारभारात अडकली कामे, नागरी समस्यांमुळे पंढरपूरवासीय त्रस्त: लोकप्रतिनिधी नसल्याने समस्यांकडे अधिकाऱ्यांचा कानाडोळा – Solapur News

गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर नगरपालिकेत कारभार प्रशासन हाकत आहे. लोकप्रतिनिधी नसल्याने कामे होण्यास विलंब लागत आहे. अधिकारी आणि ठेकेदार लॉबीमुळे विकासकामे निकृष्ट होत आहेत. विकासाला खीळ बसली आहे. शहरातील रस्त्यांची, उद्यानांची, नगरपालिका शाळांची अव . शहरात गल्ली बोळातील कचऱ्याचे ढिगारे, रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे आणि धुळीचे लोट पाहता पंढरपूर शहर हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे, … Read more