New system in the district for 11th admission, admission process for multiple colleges through a single online application | अकरावी प्रवेशासाठी जिल्ह्यात नवी व्यवस्था: एकाच ऑनलाइन अर्जातून अनेक महाविद्यालयांसाठी प्रवेश प्रक्रिया – Amravati News

अमरावती जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी यंदापासून नवी व्यवस्था लागू होणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता ग्रामीण भागातही ‘अमरावती पॅटर्न’ राबवला जाणार आहे. या नव्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक महाविद्यालयात स्वतंत्र अर्ज भरण्याची . ही पद्धत अमरावती महापालिका क्षेत्रात आधीपासूनच यशस्वीरीत्या सुरू आहे. अमरावती-बडनेरा-रहाटगाव या तिन्ही महापालिका क्षेत्रातील महाविद्यालयांसाठी विद्यार्थ्यांना एकच अर्ज करावा लागतो. आता ही सोयीस्कर … Read more

Heat wave in four districts including Mumbai; After five years, mercury hits 38 degrees in February, temperature will remain high for two more days | मुंबईसह चार जिल्ह्यांत उष्णतेची लाट;पाच वर्षांनंतर फेब्रुवारीत पारा 38 अंश: अजून दाेन दिवस तापमान वाढलेले राहणार – Mumbai News

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वातावरणात मोठा बदल होऊन उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. मुंबईसह कोकणातील ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या पाच वर्षांनंतर (म्ह . राज्यात अनेक जिल्ह्यांत तापमानाने फेब्रुवारीतच पस्तिशी ओलांडली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उन्हाचे चटके बसत आहेत. पुढील … Read more

Congress’ Sadbhavana Padayatra in Beed district on March 8 | 8 मार्चला बीड जिल्ह्यात काँग्रेसची सद्भावना पदयात्रा: 9 मार्च रोजी बीड शहरात मेळाव्याने समारोप, हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती – Mumbai News

महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बस्वेश्वर, चक्रधर स्वामी या महापुरुषांचा व जगद्गुरु संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी . टिळक भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सद्भावना पदयात्रेबद्दल सविस्तर माहिती दिली, ते पुढे म्हणाले की, इंग्रजांना … Read more