sharad pawar sanjay raut neelam gorhe akhil bhartiya marathi sahitya sammelan | संजय राऊत जे बोलले ते शंभर टक्के बरोबर: नीलम गोऱ्हे यांचे वक्तव्य मूर्खपणाचे, असे भाष्य करायला नको होते, शरद पवारांची टीका – Mumbai News
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम वेगळ्या ठिकाणी होता. तर संमेलनातील इतर कार्यक्रम हे तालकोट मैदानावर झाले. साहित्य संमेलन यशस्वी झाले असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे . नीलम गोऱ्हे यांचे वक्तव्य मूर्खपणाचे नीलम गोऱ्हे यांच्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, नीलम गोऱ्हे यांना चार … Read more