If Panchasutri is preserved, human life will be happy, asserted Padma Shri Chaitram Pawar at the award ceremony of Sakri College | पंचसूत्रीला संरक्षित केल्यास मानवी जीवन सुखकर: साक्री महाविद्यालयाच्या पारितोषिक वितरणप्रसंगी पद्मश्री चैत्राम पवार यांचे प्रतिपादन – Jalgaon News

जल, जंगल, जमीन, जन आणि जनावर या पंचसूत्रीला संरक्षित केल्यास मानवी जीवन सुखकर होईल. याच उद्देशाने बारीपाड्यात ११५० हेक्टर जमिनीचे वनसंवर्धन केले आहे. मी याच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असून, काम करताना मला सदैव त्याचा अभिमान वाटतो असे मत पद्मश्री . विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे ५१ व्या वार्षिक … Read more