Indefinite hunger strike to accept various demands in Khandala, street lights still out even after four years of completion of the national highway work | खंडाळ्यातील विविध मागण्या मान्य करण्यासाठी बेमुदत उपोषण: राष्ट्रीय महामार्गाचे काम चार वर्षांपासून पूर्ण होऊन देखील पथदिवे अद्याप बंद – Chhatrapati Sambhajinagar News

खंडाळा35 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावातून राष्ट्रीय महामार्ग ७५२ गेला असल्याने विकासाला चालना देखील मिळाली परंतु राष्ट्रीय महामार्गाचे काम होऊन चार वर्षे उलटून गेले आहे. या मार्गावर बसस्थानक परिसरात बसवण्यात आलेले पथदिवे अद्यापही बंद असल्याने रात्रीच्या वेळ

Protest at Irwin Chowk for many demands including loan waiver; Statement to the District Collector | अमरावतीत काँग्रेसचे शेतकरी आंदोलन: कर्जमाफीसह अनेक मागण्यांसाठी इर्विन चौकात धरणे; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन – Amravati News

अमरावतीत काँग्रेसच्या ग्रामीण कमिटीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी इर्विन चौकात धरणे आंदोलन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर हे आंदोलन पार पडले. . खासदार बळवंतराव वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर आणि माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महायुती सरकारवर … Read more

Sakal OBC Committee demands action against culprits from District Collector | धनगर तरुणावर अमानुष अत्याचार: सकल ओबीसी समितीचे जिल्हाधिकाऱ्यांकडे दोषींवर कारवाईची मागणी – Amravati News

भोकरदन येथे धनगर समाजाच्या तरुणावर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी अमरावतीत सकल ओबीसी समन्वय समितीने पुढाकार घेतला आहे. समितीने जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक डॉ. नीलेश खटके यांना निवेदन दिले. . घटनेचा तपशील असा की, महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोराडे या तरुणाला मंदिरात दर्शनाला जाण्याच्या वादावरून गावगुंडांनी मारहाण केली. त्यांनी गरम सलाखीने त्याच्या अंगावर वार केले. एवढेच नव्हे तर … Read more

New president aggressive for demands of educational institutions | शिक्षण संस्थांच्या मागण्यांसाठी नवा अध्यक्ष आक्रमक: माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांची महासंघाच्या अध्यक्षपदी निवड; संचमान्यतेच्या मुद्द्यावर आंदोलनाचा इशारा – Amravati News

अमरावतीमध्ये खाजगी प्राथमिक शिक्षण संस्था महासंघाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत माजी आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांची महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. विश्वनाथ सदांशिवे यांची सचिवपदी फेरनिवड करण्यात आली. . बैठकीत संचमान्यतेचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत होता. राज्य शासनाकडून लवकरच खाजगी शाळांसाठी संचमान्यतेचे नवे सूत्र जाहीर होणार आहे. मात्र हे सूत्र स्थानिक स्वराज्य संस्थांना अडचणीत … Read more

Chief Minister, give justice, says Lahu Sena’s protest in front of the district court, statement of Matang community, demands in the educational, social, economic, judicial sectors | मुख्यमंत्री न्याय द्या, म्हणत लहू सेनेचे जिल्हा कचेरीसमोर आंदोलन: मातंग समाजाचे निवेदन, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, न्यायिक क्षेत्रातील मागण्या – Akola News

लहूसेना फाउंडेशन अकोला आणि मातंग समाज संघटनेतर्फे २७ फेब्रुवारीला येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “मुख्यमंत्री न्याय द्या’ या एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी शासनाकडे निवेदन देण्यात आले.आंदोलनाद्वारे . बार्टीमार्फत पोलिस आणि मिलिटरी भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी निवडलेले विद्यार्थ्यांना त्वरित प्रशिक्षण सुरू करणे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज लाभार्थ्यांसाठी शासकीय जमानतदार … Read more

Electricity employees go on strike for 24 demands | वीज कर्मचाऱ्यांच्या 24 मागण्यांसाठी संप: 6 मार्चला 86 हजार कर्मचारी आणि 32 हजार कंत्राटी कामगार एक दिवसाचा संप करणार – Nagpur News

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने मोठी घोषणा केली आहे. वितरण, निर्मिती आणि पारेषण वीज कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ६ मार्चला एक दिवसाचा संप होणार आहे. या संपात ८६ हजार कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि ३२ हजार कंत्रा . कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये तंत्रज्ञांच्या कामाचे ८ तास निश्चित करणे, वसुलीबाबत होत असलेली दडपशाही थांबवणे आणि पेन्शन योजना लागू … Read more

Sanjay Raut Demands Narendra Modi And Devendra Fadnavis To Award Bharat Ratna To Swattryveer Savarkar And Balasaheb Thackeray | देशात दोनच हिंदुहृदय सम्राट होऊन गेले: नरेंद्र मोदी हे स्वा. सावरकर, बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न का देत नाही? संजय राऊत यांचा सवाल – Mumbai News

पातळी नसताना देखील केवळ जातीच्या राजकारणासाठी नरेंद्र मोदी सरकारने अलीकडच्या काळात काही लोकांना भारतरत्न दिला आहे. त्याऐवजी देशात दोनच हिंदुहृदय सम्राट होऊन गेले आहेत. एक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे. या दोघांनाही एका . आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत….