Ujani banana in demand worldwide, GI certification will provide stability to farmers, Solapuri Chadar, Sangola pomegranate, Mangalvedha jowar GI approval | उजनी केळीला जगभर मागणी, जीआय‎मानांकन मिळाल्यास शेतकऱ्यांना स्थैर्य: सोलापुरी चादर, सांगोला डाळिंब, मंगळवेढा ज्वारीला जीआय मान्यता‎ – Solapur News

वाशिंबे उजनी लाभक्षेत्र परिसरात मागील दहा वर्षांत केळी बागांचे क्षेत्र वाढते आहे. गेल्या पाच वर्षांत केळी क्षेत्रात निर्यातक्षम उत्पादनाचे क्षेत्र वाढते आहे. सुमारे पंचेवीस हजार हेक्टर क्षेत्रावर जी-नाइन केळीचे उत्पादन घेतले जात आहे. या केळीला पुणे, . सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, माळशिरस तसेच पुणे जिल्ह्यातील इंदापूर व अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत ही उजनी लाभक्षेत्रातील गावे केळी … Read more

Opposition takes aggressive stand for Munde, Kokate’s resignation, opposition will surround government on farmers’ issues | मुंडे, कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी विरोधकांची आक्रमक भूमिका: विरोधक शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून सरकारला घेरणार – Mumbai News

‘हम साथ-साथ हैं’ अशी परिस्थिती महाविकास आघाडीत दिसत नाही. ‘हम आपके हैं कौन?’ असे वातावरण तिथे दिसते. कारण महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेला काँग्रेस नेते वेळेवर पोहोचले नाहीत. जेवणाच्या वेळी काँग्रेसचे नेते पोहोचले होते, अशी माहिती मला मिळा . विरोधी पक्षाच्या नेत्यांनी महायुती सरकारला लिहिलेल्या ९ पानांच्या पत्राचा संदर्भ देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या … Read more

Thousands of farmers went on hunger strike as the Chief Minister did not take any notice | समृद्धी महामार्ग वादाच्या भोवऱ्यात: मुख्यमंत्र्यांनी दखल न घेतल्याने हजारो शेतकऱ्यांचे आमरण उपोषण – Nagpur News

भंडारा जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या बांधकामाला लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला असून समस्या जाणून घेण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भेटीची वेळ द्यावी अशी लेखी मागणी केल्यावरही मुख्यमंत्र्यांनी दखल न घे . भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातून समृद्धी महामार्गाचे बांधकाम करण्यासाठी मार्गातील शेतकऱ्यांशी कोणतीच वाटाघाटी न करता जमीन हस्तांतरीत करण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरू केले आहे.यासंदर्भात अनेकवेळा शेतकऱ्यांनी … Read more

Implement a digital awareness campaign for farmers under RASEO | रासेयो अंतर्गत शेतकऱ्यांसाठी डिजिटल जागृती मोहीम राबवा: ओबीसी किसान महासंघाच्या वतीने कुलगुरूंना देण्यात आले निवेदन – Amravati News

. शेतकऱ्यांमध्ये डिजिटल साक्षरता जागृत करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून शेतकरी व ग्रामीण भागातील जनतेला प्रशिक्षित करावे. असे भावनिक आवाहन विद्यापीठच्या कुलगुरूंना शेतकरी पुत्र तथा जिल्हा परिषद माजी प्रकाश साबळे, युवा नेते समीर जवंजाळ, मंगेश काळमेघ यांच्या नेतृत्वात व राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाच्या वतीने निवेदन दिले. शेतकऱ्यांमध्ये डिजिटल साक्षरतेचा अभाव, आर्थिक अस्थिरता, आणि माहितीच्या अभावामुळे … Read more

Turnover of 70 lakhs achieved in agricultural exhibition, farmers and neglected self-help groups in the district got a new lease of life | कृषी प्रदर्शनात 70 लाखांची झाली उलाढाल: जिल्ह्यातील शेतकरी, दुर्लक्षीत बचत गटांना मिळाली नवसंजीवनी‎ – Amravati News

कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने अलिकडेच पार पडलेल्या पाच दिवसीय कृषी प्रदर्शनीत सुमारे ७० लाख रुपयांची उलाढाल झाली. त्यामुळे या दोन्ही घटकांना एकप्रकारे नवसंजीवनी मिळाली आहे. . मध्यवर्ती बसस्थानकासमोरील सायंस्कोर मैदानात या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी एकूण २८८ दुकाने थाटण्यात आली होती. यामध्ये विविध धान्ये, मसाले, भाजीपाला, … Read more

Farmers and self-help groups sell products worth Rs 70 lakh in Amravati | कृषी प्रदर्शनीत मोठा व्यवसाय: अमरावतीत शेतकरी आणि बचत गटांच्या उत्पादनांची 70 लाखांची विक्री – Amravati News

अमरावतीत कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पाच दिवसीय कृषी प्रदर्शनीत ७० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. मध्यवर्ती बसस्थानकासमोरील सायंस्कोर मैदानात आयोजित या प्रदर्शनीत २८८ दुकाने उभारण्यात आली होती. . प्रदर्शनीत शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या विविध धान्ये, मसाले, भाजीपाला, शोभीवंत फुलांची झाडे यांसह कृषी निविष्ठा, सिंचन साधने आणि यंत्रसामग्रीचे स्टॉल्स होते. महिला बचत … Read more

Tango orange from Spain will come to Maharashtra, more durable than Nagpuri orange, 70 tons per hectare production; Farmers will get cuttings in two years | स्पेनमधील टँगो संत्रा येणार महाराष्ट्रात: नागपुरी संत्र्यापेक्षा टिकाऊ, हेक्टरी 70 टन उत्पादन; दोन वर्षांत शेतकऱ्यांना मिळणार कलमे – Nagpur News

महाराष्ट्रातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. दोन वर्षांनंतर त्यांना स्पेनमधील टँगो संत्र्याची कलमे मिळणार आहेत. नाशिकच्या सह्याद्री फार्मचे विलास शिंदे यांनी या प्रकल्पाचा पुढाकार घेतला आहे. . केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह 42 संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी स्पेनचा अभ्यास दौरा केला. त्यांनी व्हॅलेन्सिया प्रांतातील संत्रा उत्पादनाची पाहणी केली. स्पेनमध्ये 2021 मध्ये 3.3 हजार मेट्रिक … Read more

Dams in Apegaon and Hiradpuri have collapsed, fields are green even in summer, farmers in Apegaon and Wadwali are getting abundant water even in summer | आपेगाव, हिरडपुरी येथील बंधारे तुडुंब, उन्हाळ्यातही शेतशिवार झाले हिरवेगार: आपेगाव, वडवाळीतील शेतकऱ्यांना उन्हाळ्यातही मिळतेय मुबलक पाणी – Chhatrapati Sambhajinagar News

उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे. याचा सर्वाधिक फटका शेतीला बसत आहे. उन्हाळ्यात जायकवाडी धरणावरील पाणी वगळता इतर ठिकाणी सिंचनाला आधार मिळाला, तो पैठण तालुक्यातील आपेगाव व हिरडपुरी या बंधाऱ्यांचा. तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाली तरीही या बंधाऱ्यांवर अवलं . पैठण शहरापासून अवघ्या सात किमी अंतरावर आपेगाव, वडवाळी ही गावे आहेत. या गावांलगत गोदावरीचे पाणी जाते. येथे ऊस … Read more

Farmers caught thieves in Pahur; Farm materials sold in scrap metal, connection with scrap dealers in Jamner exposed | पहूरला शेतकऱ्यांनीच पकडले चोर; शेतातील साहित्य भंगारामध्ये विक्री: जामनेरातील भंगार व्यापाऱ्यांसाेबतचे कनेक्शन केले उघड‎ – Ahmednagar News

पहूर परिसरात शेती साहित्य चोरीचे प्रमाण वाढले होते. तक्रारी करूनही पोलिसांना चोर सापडत नव्हते. रविवारी शेतकऱ्यांनीच चोर पकडून पहूर पोलिसांच्या स्वाधीन करीत योग्य व सखोल चौकशीची अपेक्षा व्यक्त केली आहे. . पहूरसह परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पंप, तांब्याच्या तारा, बैल जोड्या व इतर साहित्याच्या चोरांचे प्रमाण प्रचंड वाढले होते. वारंवार पोलिसांकडे तक्रारी करूनही चोर सापडत … Read more

Maharashtra farmers loan waiver detail results | कर्जमाफी खरेच प्रत्यक्षात उतरली का?: राजकारण्यांच्या संगीत खुर्चीत अडकली शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीची घोषणा, वाचा सविस्तर – Nagpur News

‘केलंय काम भारी, आता पुढची तयारी’ या टॅगलाइनद्वारेच महायुतीने कोल्हापुरातून विधानसभा निवडणुकीचा शंखनाद केला होता. त्यावेळी एकत्रित वचननाम्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पूर्णपणे निकाली काढू, असे म्हटले होते. तथापि, सरकार स्थापनेनंतरही महायुती सरकारला आ . गत सात वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज केवळ शासनाच्या तांत्रिक अडचणीमुळे माफ होवू शकले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केवळ एकट्या … Read more