Badlapur case, how was the issue of Akshay’s encounter being fake dropped? The court reprimanded the government, how it dropped two major issues that raised questions about the role of the police | बदलापूर प्रकरण: अक्षयचे एन्काउंटर बनावट असल्याचा मुद्दा कसा वगळला? कोर्टाने शासनास फटकारले – Mumbai News

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरप्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाच्या भूमिकेवर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. अक्षयचे एन्काउंटर बनावट असल्याचा ठपका ठेवत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर सवाल उठवणा . पोलिसांवर गुन्हा नोंदवलेला नाही ? बनावट एन्काउंटरप्रकरणी अद्याप पोलिसांवर गुन्हा का नोंदवलेला नाही? असा सवाल हायकोर्टाने उपस्थित केला होता. या प्रकरणाची सीआयडीकडून … Read more

‘Riturang’ wins best award in Diwali issue competition | दिवाळी अंक स्पर्धेत ‘ऋतुरंग’ला सर्वोत्कृष्ट पुरस्कार: पुण्यभूषण फाउंडेशनच्या स्पर्धेत 51 हजारांचा पुरस्कार; तीन अंकांना प्रत्येकी 15 हजारांचे बक्षीस – Pune News

दिवाळी अंक आणि मराठीचे वाचन याबाबत फारसे आशावादी राहता येत नाही. मराठी भाषेविषयी ची संवेदना विरळ होत चालली आहे की काय आणि ममत्व कमी होत चालले आहे की काय अशी शंका यावी, अशी परिस्थिती सभोवताली दिसत असताना सध्या सभोवताली वैचारिक गारठा निर्माण झाला आहे, . पुण्यभूषण फाउंडेशन आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी … Read more

Congress state president Harshvardhan Sapkal on farmer issue agitation | budget session | काँग्रेस शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रान पेटवणार: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी करणार राज्यभर आंदोलन – हर्षवर्धन सपकाळ – Mumbai News

भाजपाच्या राज्यात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून शेतमालाला हमीभाव मिळत नाही. निवडणुकीच्या काळात भाजपा युतीने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली परंतु अद्याप त्यावर निर्णय घेतला नाही. त्यामुळे काँग्रेस शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत . टिळक भवन येथे आज प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली तसेच या आंदोलनाची रुपरेषा ठरवण्यात … Read more