Bribe of Rs 1.10 lakhs to Paithan to release sand from Hiradpuri, senior revenue department official, punter caught | हिरडपुरी​​​​​​​तील वाळूचा हायवा सोडण्यासाठी पैठणला 1.10 लाखांची लाच: महसूल विभागाचा बडा अधिकारी, पंटर जाळ्यात – Chhatrapati Sambhajinagar News

गोदावरी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी हिरडपुरी येथे महसूल विभागाच्या पथकाने वाळूचा हायवा पकडला होता. तो सोडवण्यासाठी महसूल विभागाचा एक वरिष्ठ अधिकारी त्यांच्या साथीदाराने १ लाख १० हजार रुपयांची लाच घेतली . हिरडपुरीतील फिर्यादीचा हायवा महसूल विभागाने १० दिवसांपूर्वी जप्त केला होता. त्यासाठी त्याला १ लाख ५० हजार रुपयांचा … Read more

Fake soldier cheats youth of lakhs of rupees for army recruitment; Accused arrested in Pune | लष्करी गुप्तचर यंत्रणेची कारवाई: बोगस जवानाने तरुणांकडून लष्कर भरतीसाठी लाखो रुपयांची फसवणूक; आरोपी पुण्यात अटक – Pune News

पुणे शहरात लष्करात भरती करण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या एका तोतया जवानाला पोलिसांनी जेरबंद केले आहे. लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेने ही गोपनीय कारवाई करत, तोतया जवानला पकडून बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीने महाराष्ट्रासह कर्नाटकातील . नितीन बालाजी सूर्यवंशी (रा. हेळंब, ता. देवणी, जि. लातूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत भरत रमेश महाटे (वय … Read more

Turnover of 70 lakhs achieved in agricultural exhibition, farmers and neglected self-help groups in the district got a new lease of life | कृषी प्रदर्शनात 70 लाखांची झाली उलाढाल: जिल्ह्यातील शेतकरी, दुर्लक्षीत बचत गटांना मिळाली नवसंजीवनी‎ – Amravati News

कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने अलिकडेच पार पडलेल्या पाच दिवसीय कृषी प्रदर्शनीत सुमारे ७० लाख रुपयांची उलाढाल झाली. त्यामुळे या दोन्ही घटकांना एकप्रकारे नवसंजीवनी मिळाली आहे. . मध्यवर्ती बसस्थानकासमोरील सायंस्कोर मैदानात या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी एकूण २८८ दुकाने थाटण्यात आली होती. यामध्ये विविध धान्ये, मसाले, भाजीपाला, … Read more

Won a prize of 2 lakhs for a water-powered bike | जेएसपीएमच्या विद्यार्थ्यांची कमाल: पाण्यावर चालणाऱ्या दुचाकीसाठी 2 लाखांचे बक्षीस जिंकले – Pune News

विकसित भारताचे स्वप्न आपल्याला २०४७ पर्यंत पूर्ण करायचे आहे. त्यासाठी आपल्याला आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया, अशा प्रमुख योजनांना बळ द्यावे लागणार आहे. त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रकल्पांची हॅकेथ . विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण संकल्पनांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्यमशीलतेला पाठबळ देण्याच्या उद्देशाने ‘इनोव्हेशन फाऊंडेशन’च्या वतीने ‘इनोव्हेट यु टेकॅथॉन २.०’ या राष्ट्रीय … Read more