Protest at Irwin Chowk for many demands including loan waiver; Statement to the District Collector | अमरावतीत काँग्रेसचे शेतकरी आंदोलन: कर्जमाफीसह अनेक मागण्यांसाठी इर्विन चौकात धरणे; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन – Amravati News

अमरावतीत काँग्रेसच्या ग्रामीण कमिटीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी इर्विन चौकात धरणे आंदोलन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर हे आंदोलन पार पडले. . खासदार बळवंतराव वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर आणि माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महायुती सरकारवर … Read more

Accused in fake loan case of Rs 5 crores get shock | 5 कोटींच्या बनावट कर्ज प्रकरणी आरोपींना धक्का: वैशाली हॉटेल प्रकरणी बँक अधिकारी व पतीचा जामीन अर्ज फेटाळला – Pune News

पुणे येथील प्रसिद्ध वैशाली हॉटेलच्या मालक निकिता शेट्टी यांच्या नावे बनावट कागदपत्रांच्या आधारे काढलेल्या ५ कोटी रुपयांच्या कर्ज फसवणुकीप्रकरणी उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. . न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी आरोपी पती आणि बँक अधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. फिर्यादी पक्षाकडून जेष्ठ विधिज्ञ ॲड. राजू पाटील यांच्यासह इतर वकिलांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला. … Read more

Maharashtra farmers loan waiver detail results | कर्जमाफी खरेच प्रत्यक्षात उतरली का?: राजकारण्यांच्या संगीत खुर्चीत अडकली शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीची घोषणा, वाचा सविस्तर – Nagpur News

‘केलंय काम भारी, आता पुढची तयारी’ या टॅगलाइनद्वारेच महायुतीने कोल्हापुरातून विधानसभा निवडणुकीचा शंखनाद केला होता. त्यावेळी एकत्रित वचननाम्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पूर्णपणे निकाली काढू, असे म्हटले होते. तथापि, सरकार स्थापनेनंतरही महायुती सरकारला आ . गत सात वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज केवळ शासनाच्या तांत्रिक अडचणीमुळे माफ होवू शकले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केवळ एकट्या … Read more

Don’t let time pass to take action against banks. District Collector Abhinav Goyal reprimands bank officials over loan distribution | बँकांवर कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका: कर्जवाटपावरून जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना फटकारले – Hingoli News

जिल्ह्यात बचत गटातील महिलांना बँकांनी वैयक्तिक कर्ज देणे अपेक्षीत आहे. मात्र जिल्हयातील स्थिती अत्यंत दयनिय असून बँकांनी महिलांना कर्ज द्यावे बँकेवर कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका अशा शब्दात जिल्हाकारी अभिनव गोयल यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना फटकारले. . हिंगोली जिल्ह्यात बचतगटांना तसेच गटातील महिलांना कर्ज देऊन त्यांचा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी शासनाच्या … Read more