Won a prize of 2 lakhs for a water-powered bike | जेएसपीएमच्या विद्यार्थ्यांची कमाल: पाण्यावर चालणाऱ्या दुचाकीसाठी 2 लाखांचे बक्षीस जिंकले – Pune News
विकसित भारताचे स्वप्न आपल्याला २०४७ पर्यंत पूर्ण करायचे आहे. त्यासाठी आपल्याला आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया, अशा प्रमुख योजनांना बळ द्यावे लागणार आहे. त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रकल्पांची हॅकेथ . विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण संकल्पनांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्यमशीलतेला पाठबळ देण्याच्या उद्देशाने ‘इनोव्हेशन फाऊंडेशन’च्या वतीने ‘इनोव्हेट यु टेकॅथॉन २.०’ या राष्ट्रीय … Read more